Ad will apear here
Next
कुंडलिनी शक्ती
‘कुंडलिनी शक्ती ही प्राणत्रिकोणाची तिसरी बाजू आहे. शक्तिताप योगाद्वारे कुंडलिनीवर थेट आघात होतो आणि ती जगात येते आणि ती जागृत होते. अध्यात्मिक गुरू शक्तिसंक्रमणाद्वारा शिष्याची कुंडलिनी जागृत करतो,’ असे डॉ. अविनाश चाफेकर यांनी या पुस्तकात म्हटले आहे.

कुंडलिनी या विषयावर सखोल संशोधन करून त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. त्यांनी हे विवेचन विज्ञानाच्या दृष्टीकोनातून केले आहे. योगाची प्रक्रिया, मनावर आधारित प्रमुख साधनप्रकार, कुंडलिनी : ग्रंथातील आणि समकालिनांच्या अनुभवातील, कुंडलिनीचे वैज्ञानिक परीक्षण, कुंडलिनीच्या मार्गातील चक्रे, कुंडलिनीचे महत्त्व या प्रकरणांमधून त्यांनी या विषयावर सविस्तर लिहिले आहे. कुंडलिनी शक्ती जागृत होते, तेव्हा काय होते, हे ते सांगतात. कुंडलिनीचे अस्तित्व आणि स्वरूप त्यांनी वैज्ञानिक प्रयोगांच्या साह्याने दाखवून दिले आहे.

प्रकाशक : उषा अनिल प्रकाशन
पाने : १३२
किंमत : २०० रुपये
      
(हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/AZXMBR
Similar Posts
कुंडलिनी शक्ती योग, कुंडलिनी व श्वासोच्छ्वास हा त्रिकोण म्हणजे शरीराची प्राणशक्ती आहे. मन एकाग्र केल्यानंतर कालांतराने समाधी अवस्था येते. श्वासोच्छ्वासाची गती मंदावते व त्यातून पुढे कुंडलिनी जागृती सुरू होते. हे त्वरेने शक्य नसले, तरी रोजची बैठक, ध्यान साधना यातून आपल्या शरीरातील कुंडलिनी जागृत करू शकतो.
विकार मनाचे ‘शारीरिक आजारांकडे आपण जितक्या वस्तुनिष्ठपणे पाहतो तितक्याच वस्तुनिष्ठपणे मानसिक विकारांकडे पाहायला हवे,’ असे डॉ. हिमानी चाफेकर म्हणतात. मानसिक विकारांकडे शास्त्रीय नजरेतून वस्तुनिष्ठपणे पाहून डॉ. चाफेकर यांनी हे लेखन केले आहे.
पंढरपूरच्या पायी वारीचा इतिहास दर वर्षी निघणारी वारी ही महाराष्ट्राच्या सांकृतिक आणि धार्मिक परंपरेचा मानबिंदू आहे. तसाच तो वारकरी संप्रदायाचाही एक भाग आहे. पंढरपूरला जाणारी आषाढी वारी हा केवळ राज्याचा नव्हे, तर देश-विदेशातील नागरिकांच्या आदराचा आणि उत्सुकतेचा भाग आहे. नीता अंकुश टेंगले यांनी आषाढी वारीचा सर्व बाजूने अभ्यास करून तो वाचकांसमोर मांडला आहे
श्रीपाद वल्लभ श्रीपाद वल्लभांचे हे रसाळ जीवनचरित्र ज्ञानेश्वर कुलकर्णी यांनी वाचकांसमोर आणले आहे. चौदाव्या शतकात जन्मलेले श्रीपाद वल्लभ आज एकविसाव्या शतकातही प्रिय आहेत, पूजनीय आहेत, ते त्यांच्या अजरामर कार्यामुळे. विजयनगरचे हिंदू साम्राज्य स्थापन करण्याची मूळ प्रेरणा श्रीपादांची होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language